स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लोकसभा सदस्य राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर वाढ आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्या कुंडलिक कोकोटे आणि चंद्रकांत नलावडे यांच्या बलिदानाला अभिवादन. आपल्या रास्त ह्क्कासाठी लढणाऱ्या बळीराजालाच बलीदान का करावे लागते? या लाख मोलाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणे जरूरीचे आहे. बलीदान देणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि शेतकऱ्यांची लूटही वाढत जाते.
कास्तकार
This is some blog description about this site
कास्तकार

विजय जावंधिया
ज्येष्ठ शेतकरी नेते. 30 वर्षांपासून अधिक काळ शेतकरी आंदोलनात सक्रिय. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांवर सातत्यानं लिखाण. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर यांनी आवाज उठवलाय. शेतीविषयक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चा, परिसंवादांमध्ये ते शेतकऱ्यांची बाजू पोटतिडकीनं मांडतात.